राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Sunday, June 30, 2024

रेड क्रॉस ग्रामीण भागात आरोग्य सुविधा देणार - प्रांताधिकारी किरण सावंत पाटील


- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
जागतिक स्थरावर रेड क्रॉस सोसायटी मानवजातीच्या कल्याणासाठी अहोरात्र परिश्रम घेत आहे.नागरिकांचे आरोग्य सुलभ व निरोगी ठेवण्यासाठी जगातील रेड क्रॉस स्वयंसेवक समर्पित वृत्तीने कार्य करत आहेत. श्रीरामपूर रेड क्रॉस सोसायटी तर्फे दरवर्षी जाणाऱ्या आषाढी दिंडीतील वारकरी बंधू - भगिनींना आरोग्य सुविधा देणार असून जिल्ह्यातील दुर्गम,आदिवासी व ग्रामीण भागात रेड क्रॉस सोसायटी आरोग्यविषयक उपक्रम राबविणार असल्याचे प्रतिपादन रेड क्रॉस अध्यक्ष तथा प्रांताधिकारी किरण सावंत पाटील यांनी केले.
        जागतिक रेड क्रॉस दिनानिमित्त आयोजित केलेल्या निबंध, घोषवाक्य, रांगोळी स्पर्धेतील विजेत्यांचा बक्षीस समारंभ प्रांताधिकारी किरण सावंत यांचे शुभ हस्ते झाला त्यावेळी ते मार्गदर्शन करत होते.
        सचिव सुनील साळवे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.

      *निबंध स्पर्धा* प्रथम..कु.श्रुतिका गणेश निद्रे,द्वितीय कु.कार्तिकी सचिन चंदन,तृतीय कु. दिपाली तानाजी पाटील

*घोषवाक्य स्पर्धा*
प्रथम..कु.वैष्णवी केदार, द्वितीय. ओमकार गणेश पवार, तृतीय - हितेन चंद्रशेखर गायकवाड,

*रांगोळी स्पर्धा*
रांगोळी स्पर्धेसाठी सर्वोत्कृष्ट रांगोळी कु. सृष्टी किरण सोनवणे आदींना सन्मान चिन्ह ,प्रमाणपत्र, व रोख रक्कम देवून अध्यक्ष प्रांताधिकारी किरण सावंत यांचे हस्ते सन्मान करण्यात आला.
           आभार प्रवीण साळवे यांनी तर सूत्रसंचालन निर्मला लांडगे यांनी केले
        कार्यक्रमासाठी प्रांताधिकारी किरण सावंत पाटील,उपाध्यक्ष तहसीलदार मिलिंद वाघ, सचिव सुनील साळवे, प्रवीण साळवे, पोपटराव शेळके,श्रावण भोसले,सुरेश वाघुले,सचिन चंदन,गोरक्षनाथ बनकर, सुखदेव शेरे,विश्वास भोसले, अवधूत कुलकर्णी,संजय दुषींग,विनोद हिंगनिकर,माया चाबुकस्वार,पुष्पा शिंदे, निर्मला लांडगे,किमया चंदन आदींनी परिश्रम घेतले.

=================================
*संकलन*✍️✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर, 
महाराष्ट्र - *919561174111*
=================================

=================================
-----------------------------------------------
:- राज प्रसारित Blog Spot.Com Sociel Mediya Google Network 💐✅🇮🇳...
Mobile +919730595775...
-----------------------------------------------
=================================





Friday, June 28, 2024

कुमारी हरसिद्धि पाठक ने किया* *पाठक परिवार का नाम रोशन ।

चंद्रकांत सी.पूजारी/गुजरात
करैरा - हरसिद्धि पाठक पुत्री बृजेश पाठक करैरा जिला शिवपुरी (मध्य प्रदेश) ने बी ई बैचलर आफ इंजीनियरिंग गुजरात गवर्नमेंट टेक्नोलॉजिकल यूनिवर्सिटी गांधीनगर ,गुजरात मैं अध्यनरत रहते हुए प्रथम प्रयास में गेट ,(ग्रेजुएट एप्टीट्यूड टेस्ट इंजीनियरिंग ) 2024 क्वालिफाइड किया है । बायोमेडिकल इंजीनियरिंग में 1000 में से 513 अंक प्राप्त किए हैं । ऑल इंडिया सामान्य श्रेणी में 34 वी रैंक प्राप्त हुई है। आईआईटी मद्रास, आईआईटी खड़कपुर, आईआईटी हिंदू यूनिवर्सिटी वाराणसी , आईआईटी हैदराबाद मिला है जिसमें से इन्होंने आईआईटी खड़कपुर का चयन किया एवं बैचलर ऑफ़ इंजीनियरिंग गवर्नमेंट टेक्निकल यूनिवर्सिटी गांधीनगर से 8.91 CGPA, के साथ प्रथम स्थान प्राप्त किया है । कुमारी हरसिद्धि पाठक की सफलता के लिए गुजरात टेक्निकल यूनिवर्सिटी HOD श्री घनश्याम परमार , प्रवीण भाई तोगड़िया अंतरराष्ट्रीय विश्व हिंदू परिषद अध्यक्ष , रामेश्वर यादव लोकायुक्त एसपी, प्रमोद भार्गव वरिष्ठ पत्रकार शिवपुरी, दिनेश चंद्र शुक्ला एडीएम शिवपुरी, संजय चतुर्वेदी एसडीओपी शिवपुरी, एसबीआई इंश्योरेंस शाखा प्रबंधक शिवपुरी विशाल शर्मा मैनेजर, डॉक्टर धीरेंद्र त्रिपाठी मेडिकल कॉलेज शिवपुरी, डॉ संतोष पाठक, डॉ रामकुमार शुक्ला ,ब्रह्मेंद्र गुप्ता मुख्य कार्यपालन अधिकारी जनपद पंचायत करैरा,
हरिओम पाठक शिक्षक, चंद्रभान सिंह परमार शिक्षक , युगल किशोर शर्मा, योगेंद्र पांडे, हरि शरण चौरसिया, अमित दुबे, महेंद्र मिश्रा, हेमंत भार्गव ,नरेंद्र तिवारी, जानकी वल्लभ भार्गव, विनय दुबे ब्राह्मण समाज अध्यक्ष करैरा, धनीराम एडवोकेट, करैरा, सुशील कुमार शास्त्री, , नन्नू राम यादव,जे पी राहुल शिक्षक, प्रदीप गुप्ता शिक्षक, आदि गण मान्य लोगों ने उज्जवल भविष्य की शुभकामनाएं दी ।


=================================
*चंद्रकांत सी.पूजारी*✍️✅🇮🇳...
(गुजरात प्रदेश प्रभारी)
=================================
*संकलन*💐✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर, 
महाराष्ट्र - *919561174111*
=================================

=================================
-----------------------------------------------
:- राज प्रसारित Blog Spot.Com Sociel Mediya Google Network ✍️✅🇮🇳...
Mobile +919730595775...
-----------------------------------------------
=================================




वाहन चालविताना वाहन चालक धास्ती घेत आहे !जनरल गटारीचा खड्डा मृत्यूला निमंत्रण देत आहे श्रीरामपूर नगर पालिका प्रशासनाने वेळीच लक्ष द्यावे नागरीकांची मागणी


- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
येथील वॉर्ड क्रं.१, गोंधवणीरोडवर
कलगीधर हॉल जवळील आगदी मुख्य रस्त्यालगत जनरल गांव गटारीवर ढापा नसल्याने गेल्या अनेक महिन्यांपासून सदरील गांव गटार अशा उघड्या स्वरुपात असल्याने यामध्ये पडून याठिकाणी आजवर अनेक दुचाकी/ चारचाकी वाहन चालकांचे अपघात झालेले घडून यातून अनेकांना गंभीर स्वरूपाची इजा / दुखापती देखील झालेल्या आहेत. तथा असे किरकोळ स्वरूपाच्या अपघाताचे प्रकार हे दैनंदिन चालुच असल्याने यावर संभव्य मोठी दुर्घटना घडण्याआधी संबंधित नगर पालिका प्रशासनाने यावर योग्य उपाय योजना करुन ही उघडी गांव गटार ढापा टाकून झाकावी अशी परिसरातील नागरीकांकडून मागणी होत आहे.
गोंधवणीरोडवरुन आदर्श नगरमधील श्रीदत्त मंदीराकडे जाणारा या ठिकाणी आणखी दुसराही रस्ता जोडला जात असल्याने,
मंदीरात दर्शनाकरीता जाणाऱ्या भाविकांची यासोबतच शाळा/ महाविद्यालयात जाणाऱ्या शालेय, विद्यार्थ्यांची नेहमी वर्दळ असते, शिवाय रात्री - अपरात्री वाहन चालकास या उघड्या गटारीचा आंदाज न आल्याने याठिकाणी संभव्य मोठी दुर्घटना देखील घडू शकते, कारण याठिकाणी खुप दिवसांपुर्वी एक भरपूर लोड असलेल्या मालट्रक आडकला होता, त्यामुळे सदरील ठिकाणी जनरल गांव गटारीचे मोठे पाईप अक्षरशः तुटून गेले असल्याने त्यातील लोखंडी गज (सळया) एखाद्या शस्त्राप्रमाणे आपले तोंड वर करुन जणू निरपराधांच्या मृत्यूची वाटच बघत असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते आहे.
जर यदाकदाचित यामध्ये एखादे वाहन गेले तर, हेच तुटलेल्या पाईप चे गज (सळ्या) एखाद्या निर्पराध वाहन चालकाचे प्राण घेतल्याशिवाय राहणार नाही ही वास्तविकता आहे.
करीता सदरील हे जनरल गांव गटारीचे ढाप्यावीना उघडे पडलेले लोखंडी गजयुक्त जीवघेणे भगदाड त्वरित ढापा टाकून बुजवणेकामी संबंधित नगर पालिका प्रशासनाने वेळीच लक्ष देवून, याठिकाणी भविष्यात अपघातात जीव गमावणाऱ्या निर्पराधाचा जीव वाचवण्यासाठी जातीने लक्ष घ्यावे अशी मागणीही जोर धरत आहे.
संबंधित बाबी वेळीच उचित योग्य कार्यवाही न झाल्यास समता फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष शौकतभाई शेख,जसविंदरसिंग राजपूत, सागर रघतवन आदी लवकरच नगर पालिका नुतन मुख्याधिकारी महोदयांची भेट घेऊन त्यांच्यासमोर सदरील समस्या मांडणार आहेत, यासोबतच शहरातील अनेकही विविध समस्याही असल्याने त्याकडेही नुतन मुख्याधिकारी महोदयांचे लक्ष वेधले जाणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते शौकतभाई शेख यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

=================================
-----------------------------------------------
:- लेखक - शौकत भाई शेख -✍️✅🇮🇳
 जेष्ठ संपादक - तथा - समता न्यूज नेटवर्क 
मो...+919561174111
-----------------------------------------------


-----------------------------------------------
:- राज प्रसारित Blog Spot.Com Sociel Mediya Google Network 💐✅🇮🇳...
Mobile +919730595775...
-----------------------------------------------
=================================




उच्च व तंत्र शिक्षण अधिक कोर्स मुलींना देण्यात यावे याकरीता अमित ठाकरे यांच्या कडून शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील कडे लेखी निवेदन सादर



- मुंबई - प्रतिनिधी -/ वार्ता -
अमित ठाकरे यांचं शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील कडे लेखी निवेदन सादर 
विषय :- उच्च व तंत्र शिक्षण अंतर्गत येणाऱ्या ६४२ कोर्सपेक्षा अधिक कोर्स मुलींना मोफत देण्याची घोषणा करूनसुद्धा अद्याप शासन निर्णय (GR) प्रसिद्ध न होण्याबाबत..

९ फेब्रुवारी २०२४ रोजी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ येथे आयोजित एका कार्यक्रमात आपण ज्या मुलींच्या पालकांचे उत्पन्न आठ लाखांपेक्षा कमी आहे, त्यांना मेडिकल तसेच अभियांत्रिकी आणि अन्य ६४२ पेक्षा अधिक अभ्यासक्रमांचे शिक्षण मोफत दिले जाणार असल्याची घोषणा केली. या निर्णयामुळे गरीब घरातील मुलींसाठी उच्च शिक्षणाची दारे खुली झाली होती. इयत्ता बारावीनंतर अनेक हुशार मुलींना आर्थिक अडचणींमुळे शिक्षण अर्ध्यावर सोडावे लागते. त्यामुळे बारावी नंतर शिक्षण घेणाऱ्या मुलींच्या संख्येतील घट पाहून सरकारने हा निर्णय घेतला होता. शासनाच्या या निर्णयानुसार अंदाजे ५३०० उच्च महाविद्यालयांतर्गत ६४२ कोर्ससाठी २० लाख मुलींकरिता १८०० कोटी रुपयांचा भार राज्य शासन उचलणार असल्याचे समजले.

यासंबंधीचा निर्णय यापूर्वीच मंत्रिमंडळाच्या उपसमितीत घेण्यात आला असून, लोकसभेची आचारसंहिता संपल्यानंतर पहिल्याच कॅबिनेट बैठकीत हा निर्णय होईल आणि त्याची अंमलबजावणी सुरू होईल असे जाहीर करण्यात आले होते. मात्र, अद्याप शासनाने या योजनेसंबंधी कोणताही शासन निर्णय (GR) प्रसिद्ध केलेला नाही. यामुळे उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींचे भवितव्य आजही अंधारात आहे. तसेच उच्च शिक्षण महाविद्यालयेसुद्धा याबाबत सरकारकडून कोणतीही सूचना किंवा
आदेश न मिळाल्याने संभ्रमात आहेत. काल, १६ जून २०२४ रोजी सायंकाळी ६.०० वाजता एमएच-सिएटी (MH-CET) परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून लवकरच प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे.

यासबंधीचा निर्णय यापूर्वीच मंत्रिमंडळाच्या उपसमितीत घेण्यात आला असून, लोकसभेची आचारसंहिता संपल्यानंतर पहिल्याच कॅबिनेट बैठकीत हा निर्णय होईल आणि त्याची अंमलबजावणी सुरू होईल असे जाहीर करण्यात आले होते. मात्र, अद्याप शासनाने या योजनेसंबंधी कोणताही शासन निर्णय (GR) प्रसिद्ध केलेला नाही. यामुळे उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींचे भवितव्य आजही अंधारात आहे. तसेच उच्च शिक्षण महाविद्यालयेसुद्धा याबाबत सरकारकडून कोणतीही सूचना किंवा


अशा स्थितीत आपण तात्काळ कॅबिनेटमध्ये निर्णय घेऊन शासकीय आदेश (GR) पारित करावा, जेणेकरून उच्च शिक्षण घेण्याची दुर्दम्य इच्छा व अपेक्षा असणाऱ्या गरजू व गरीब मुलींचे भविष्य सुरक्षित होईल.
अमित राज ठाकरे अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना


=================================
-----------------------------------------------
:- राज प्रसारित Blog Spot.Com Sociel Mediya Google Network ✍️✅🇮🇳...
Mobile +919730595775...
-----------------------------------------------
=================================

Thursday, June 27, 2024

अमेरिकेत राज ठाकरेंचं मराठमोळं स्वागत : - मराठी मंडळाच्या बृहन्महाराष्ट्र संमेलनाला उपस्तित"'


- मुंबई - राष्ट्रपरराष्ट्र - / वार्ता -
अमेरिकेतील सान होजे इथं बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या वतीने अधिवेशन घेण्यात येत आहे. या अधिवेशनाला जगभरातील मराठी बांधव एकत्रित येणार आहेत. त्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे हेदेखील कुटुंबासह अमेरिकेत पोहचले. त्याठिकाणी ठाकरे कुटुंबाचं मराठमोळं स्वागत करण्यात आले. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
सान होजे येथील मेरियट हॉटेलमध्ये राज ठाकरे, पत्नी शर्मिला ठाकरे, मुलगी उर्वशी, मुलगा अमित, सून मिताली आणि नातू कियान ठाकरे पोहचले. त्यावेळी संमेलनाचे मुख्य संयोजक प्रकाश भालेराव आणि सुजाता भालेराव यांनी राज ठाकरे-शर्मिला ठाकरे यांचे औक्षण करत मराठमोळं स्वागत केले. तर बृन्महाराष्ट्र मंडळाचे अध्यक्ष संदीप दीक्षित यांनी मंत्रोच्चाराने त्यांचे स्वागत करताना व्हिडिओत पाहायला मिळते. राज ठाकरेंच्या स्वागतासाठी सगळेच सदस्य खूप उत्सुक होते. त्याचसोबत हॉटेलमधील इतर लोकही मराठमोळ्या पद्धतीचं स्वागत पाहून भारावून गेले.

Apple, मेटा - आणि गुगलच्या मुख्यालयापासून कही अंतरावर असणाऱ्या सान होजे कन्व्हेक्शन सेंटरच्या हॉलमध्ये उत्तर अमेरिकेतल्या बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या अधिवेशनाला गुरुवारपासून सुरूवात होत आहे. भारताबाहेरच्या या सर्वात मोठ्या संमेलनात मराठी कला, संस्कृती, परंपरा आणइ आणि पुरणपोळीपासून कडक चहापर्यंत खाण्यापिण्याची लयलूट आहे. तब्बल ५० लाख डॉलर्सचं बजेट असलेले हे आजवरचे सर्वात भव्य संमेलन असून यासाठी जगभरातील ६ हजार प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.

संमेलनात काय आहे विशेष 

सुमारे ३५० स्वयंसेवकांच्या ३० समित्या असून गेल्या २ वर्षापासून अखंडपणे काम सुरू आहे. बे एरिया मराठी मंडळ, ईस्ट बे मराठी मंडळ, कला, स्वरसुधा, नाट्यसरगम, बसंत बहार या स्थानिक संस्थांनी एकत्रित या अधिवेशनाचं संयुक्त आयोजन केले आहे. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून मनसे अध्यक्ष राज ठाकरे, माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर, संगीतकार अजय अतुल यांच्यासह अनेक मान्यवरांचा सहभाग राहणार आहे.

सत्तरच्या दशकात अमेरिकेत येऊन पुढे स्वकर्तृत्वाने सिलिकॉन व्हॅलीवर अधिराज्य गाजवलेल्या प्रकाश भालेराव यांच्यासारख्या ख्यातनाम ज्येष्ठ उद्योजकांपासून पंचविशीतल्या तरूण अभियंत्यांपर्यंत सर्व पिढ्यांमधली मराठी माणसे गेली २ वर्ष या आयोजनासाठी झटत आहेत.

=================================
-----------------------------------------------
:- राज प्रसारित Blog Spot.Com Sociel Mediya Google Network ✍️✅🇮🇳...
Mobile +919730595775...
-----------------------------------------------
=================================


Tuesday, June 25, 2024

सुहागिन स्त्रियों और कुंवारी कन्याओं को सौभाग्य देता है जया पार्वती व्रत (विजया व्रत)


                     लेखिका : - गरिमा सिंह
                      (अजमेर - राजस्थान)
जया पार्वती व्रत का हिंदू त्योहार महिलाओं के बीच काफी महत्व रखता है। यह एक 5 - दिवसीय उपवास उत्सव है जो भारत के उत्तरी हिस्सों, खासकर गुजरात में महिलाओं द्वारा मनाया जाता है। उत्सव और व्रत मूल रूप से देवी पार्वती के अवतार देवी जया के साथ जुड़ा हुआ है। जया पार्वती व्रत 5 दिनों का त्योहार है जो आषाढ़ महीने में मनाया जाता है। यह पर्व शुक्ल पक्ष की त्रयोदशी तिथि को शुरू होता है और 5 दिनों के बाद कृष्ण पक्ष में तृतीया तिथि पर समाप्त होता है। अविवाहित महिलाएँ इस व्रत का पालन अच्छे पति की कामना के लिए करती हैं जबकि विवाहित महिलाएँ इस व्रत को वैवाहिक आनंद और अपने पति की लंबी आयु के लिए रखती हैं। यह व्रत, यदि एक बार शुरू किया जाता है, तो इसे लगातार 5, 7, 9, 11 या 20 वर्षों                    तक किया जाना चाहिए।

            *जया पार्वती व्रत कब है 2024?*

हिंदू कैलेंडर 2024 के अनुसार, जया पार्वती व्रत आषाढ़ शुक्ल पक्ष त्रयोदशी तिथि 19 जुलाई को शुरू होगा और श्रावण कृष्ण पक्ष तृतीया तिथि 24                  जुलाई को समाप्त होगा।

            जया पार्वती व्रत का महत्व-
महिलाएं जया पार्वती व्रत को एक अच्छे पति की कामना और अपने विवाहित जीवन में खुशी और प्यार को बनाये रखने के लिए करती हैं। ऐसा माना जाता है कि जो लोग इस व्रत को श्रद्धापूर्वक करते हैं उन्हें भगवान शिव और देवी पार्वती का आशीर्वाद प्राप्त होता है। यह व्रत परिवार की खुशहाली और घर में सुख-समृद्धि सुनिश्चित करने के लिए किया जाता है। भक्तों की सभी इच्छाऐं और आकांक्षाएं पूरी होती है यदि वे भक्ति के साथ जया पार्वती व्रत                       का पालन करते हैं


 *जया पार्वती व्रत - अनुष्ठान और पूजा विधि*

जया पार्वती व्रत देवी जया के प्रति श्रद्धा दर्शाने के लिए मनाया जाता है। जो श्रद्धालु इस व्रत का पालन करते हैं, उन्हें 5 दिनों तक नमक के साथ भोजन करने से बचना चाहिए। इस अवधि के दौरान गेहूं और कुछ सब्जियों के उपभोग से भी बचना चाहिए।
इस व्रत के पहले दिन, जवार या गेहूं के बीज एक छोटे मिट्टी के बर्तन में लगाए जाते हैं और घर में पूजा के स्थान पर रखे जाते हैं। फिर, भक्त 5 दिनों तक लगातार इस बर्तन की पूजा करते हैं। गेहूं के बीज वाले बर्तन को, रोज पूजा के समय पानी पिलाया जाता है। सिंदूर को रुई के फाहे से बने हार की तरह लगाया जाता है जिसे नगला के नाम से जाना जाता है। तब इसे बर्तन के किनारों के आसपास रखा जाता है।
व्रत के अंतिम दिन, जो महिलाएं जया पार्वती व्रत का पालन करती हैं, वे जया पार्वती जागरण का भी पालन करती हैं। इस दिन की रात में, वे पूरी रात जागकर भजन और भक्ति गीत गाती हैं और आरती करती हैं। यह रात्रि जागरण अगले दिन तक किया जाता है जिसे गौरी तृतीया के रूप में मनाया जाता है, जब यह 5 दिवसीय उपवास पूर्ण हो जाता है।
जागरण के अगले दिन, बर्तन से गेहूं घास को बाहर निकाला जाता है और पवित्र नदी या किसी अन्य जल निकाय में प्रवाहित कर दिया जाता है। इसके बाद पूजा की जाती है और अन्य महत्वपूर्ण धार्मिक अनुष्ठानों का पालन किया जाता है, जिसके बाद, महिलाएं अनाज, सब्जियां और नमक युक्त पौष्टिक भोजन खाकर व्रत तोड़ती हैं।

अंतिम दिन जब जयापार्वती व्रत समापन होता है, पूजा में भाग लेने वाली प्रत्येक महिला को यह कहानी अवश्य सुननी चाहिए। जयापार्वती व्रत के उत्सव के पीछे एक बहुत प्रसिद्ध कथा है। यह एक ऐसी दंपति की कहानी है जिन्हें माता पार्वती के आशीर्वाद से काफी लंबे समय के बाद संतान की प्राप्ति होती है।

एक बार एक निःसंतान दंपति थी और उन्होंने माता पार्वती से लगातार लगभग बारह वर्ष तक संतान प्राप्ति के लिए प्रार्थना की। एक दिन, माता पार्वती ने उन्हें दर्शन दिए और उन्हें एक निश्चित शिवलिंग की पूजा करने के लिए कहा, जो जंगल में निर्जन पड़ा था।

वह पति-पत्नि बेहद खुश हुए और शिवलिंग की खोज के लिए जंगल में चले गए। एक लंबी खोज के बाद, आखिरकार उन्हें वह शिवलिंग मिल गया इसके बाद पति पूजा-प्रार्थना के लिए कुछ फूल लेने के लिए गया। उसे एक सांप ने काट लिया और उसकी पत्नी को फिर से माता पार्वती से प्रार्थना करनी पड़ी। वह प्रकट हुई, उन्होनें उस औरत के पति को फिर से जीवित किया और अंततः उन्हें एक संतान की प्राप्ति हुई।

यह दोनों माता पार्वती की जीवन भर पूजा करते रहे और जयापार्वती व्रत की उत्पत्ति की यही कहानी है अतः इस कथा को जयापार्वती व्रत के पांच दिनों के समय में पढ़ा या सुना जाना चाहिए।

*निष्कर्ष-*
मान्यता के अनुसार एक उचित जयापार्वती व्रत का समापन आपको माता पार्वती का आशीर्वाद प्राप्त करने में मदद कर सकता है। वह सर्जन करने वाली हैं जो हमारी स्त्रीत्व ऊर्जा के विकास में और जीवन के लिए जिम्मेदार है। यदि आप भी अपने जीवन की एक या एक से अधिक इच्छाओं को पूरा करने के लिए उनके आशीर्वाद की आशा करते हैं, तो आपको इन 5 दिनों की अवधि में माता पार्वती की आराधना अवश्य करनी चाहिए।

देश के उत्तर पश्चिमी भाग में, जयापार्वती व्रत उन महिलाओं द्वारा मनाया जाता है, जहां लोग लंबे समय तक प्रार्थना करते हैं और व्रत रखते हैं। व्रत के दौरान वे पूरे दिन के लिए भोग (प्रसाद/भोजन) और फूल चढ़ाते हैं, भजन और भक्ति गीत गाते हैं।

महिलाएं सख्ती से इन पांच दिनों के लिए नमक का सेवन नहीं करती हैं, और जयापार्वती व्रत के दौरान भोजन में गेहूं और नमक का सेवन नहीं किया जाता है। जयापार्वती व्रत समापन के एक हिस्से के रूप में, जयापार्वती व्रत की कथा सुनें, और फिर आरती करके पूजा समाप्त करें। जयापार्वती व्रत की प्रक्रिया पूर्ण होने के बाद, आपको ब्राह्मण को भोजन कराना चाहिए और कुछ दान और दक्षिणा (धन और कुछ प्रसाद) भेंट करनी चाहिए, फिर ब्राह्मण का आशीर्वाद लें और आशीर्वाद के लिए उनके चरण स्पर्श करें।

व्रत के दौरान यदि आपने मिट्टी को हाथी बनाया है, तो सुनिश्चित करें कि दिन के आखिरी समय में हाथी को किसी नदी या जलाशय में विसर्जित कर दें। इस तरह से जयापार्वती व्रत समापन पांच दिनों के दौरान अपार सौभाग्य का आशीर्वाद प्रदान करता है।

=================================
-----------------------------------------------
                   चंद्रकांत सी.पुजारी
             (गुजरात प्रदेश प्रभारी)  संकलन
=================================
            समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर                                       09561174111
-----------------------------------------------
=================================


Saturday, June 22, 2024

वैद्यकीय प्रवेश परीक्षा रद्द करून**नव्याने परीक्षा घ्यावी - आ. कानडे


वैद्यकीय प्रवेश परीक्षेत झालेल्या गोंधळाच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षाच्यावतीने प्रांताधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

- श्रीरामपूर - प्रतिनिधि -/ वार्ता -
वैद्यकीय प्रवेश परीक्षा (NEET) २०२४ रद्द करून नव्याने परीक्षा घेण्यात यावी तसेच या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी आमदार लहू कानडे यांनी केली.

वैद्यकीय प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या वैद्यकीय प्रवेश परीक्षा (NEET) २०२४ मध्ये मोठ्या प्रमाणात झालेला गोंधळ व गैरप्रकाराच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षाच्यावतीने आ. कानडे यांच्या नेतृत्वाखाली प्रांताधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करून प्रशासनाला निवेदन देण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी कॉंग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सचिन गुजर, तालुकाध्यक्ष अरुण पाटील नाईक, जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर मुरकुटे, माजी नगरसेवक अशोक नाना कानडे यांच्यासह कॉंग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व विद्यार्थी-विद्यार्थीनी उपस्थित होते.

आ. कानडे म्हणाले, नीट परीक्षेत मोठ्या प्रमाणात गोंधळ व भ्रष्टाचार झाल्याने वर्षभर प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या मुलांवर मोठा आघात झाला आहे. या गोंधळामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य उध्वस्त होणार आहे. परीक्षेतील हा भ्रष्टाचार पंतप्रधानांना थांबवता आला नाही. एका एका केंद्रावर जेवढ्या मार्कांची परीक्षा झाली त्यात शेकडो विद्यार्थ्यांना १००% गुण मिळाले. गरिबांच्या मुलांनी वैद्यकीय शिक्षण घेऊच नये, म्हणून त्यांच्यावर असा अन्याय केला. केंद्र व राज्य सरकारने स्पर्धा परीक्षांमधील भ्रष्टाचार थांबवून विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या दृष्टीने न्यायाची भूमिका घ्यावी, नीट परीक्षा रद्द करून पुन्हा घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली.

यावेळी बोलताना सचिन गुजर म्हणाले, या परीक्षेत तब्बल ६७ जणांना ७२० गुण मिळाले आहेत. हरियाणातील एका परीक्षा केंद्रावर सात विद्यार्थ्यांनी त्यांची आडनावे लावली नाहीत. नीटच्या निगेटिव्ह मार्किंग सिस्टीममध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात गुण मिळू शकत नाहीत. मुलांना पेपर उशिरा मिळाल्याने ग्रेस मार्क दिल्याचे स्पष्टीकरण एनटीये ने केले असले तरी पेपर उशिरा मिळालेले हजारो विद्यार्थी असताना दोघांनाच ग्रेसमार्क कसे मिळाले ?, हा सगळा प्रकार व्यवस्थेच्या गहाळपणाचा असल्याचा आरोप गुजर यांनी केला.

नीट परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी दोन वर्ष कठोर मेहनत घेतली. परीक्षेतील या घोटाळ्यामुळे मुलांच्या मेहनतीचा स्वप्नांचा चुराडा झाला आहे. आम्ही मेहनत करून रात्रंदिवस अभ्यास करतो मात्र श्रीमंतांची मुले अभ्यास न करता पैसे देऊन पेपर विकत घेतात.व अधिक गुण मिळवितात. हा आमच्यावर अन्याय असून पालकांनी आमच्यासाठी घेतलेले कष्ट यामुळे वाया जातात. भ्रष्टाचारी लोक आमच्या भविष्याशी, आमच्या कुटुंबाच्या स्वप्नांशी क्रूर खेळ करत आहेत. त्याचा आम्ही विद्यार्थी निषेध करत असून नीट परीक्षा पुन्हा घेण्यात यावी, अशी मागणी कृष्णा निर्मळ या विद्यार्थ्यांने यावेळी केली.
यावेळी सातिष बोर्डे, सचिन जगताप, कार्लस साठे, विष्णुपंत खंडागळे, राजेंद्र कोकणे, सरपंच अशोक भोसले, सुरेश पवार, रमेश आव्हाड, अमोल आदिक, कलीम कुरेशी, मुक्तार शाहा, नानासाहेब रेवाळे, अजिंक्य उंडे, आबा पवार, दीपक कदम, प्रताप देवरे, रज्जाक पठाण, असलम सय्यद, भैय्या शाह, मल्लू शिंदे, दीपक निंबाळकर, शंकरराव फरगडे, बापूसाहेब लबडे, मनसुख फरगडे, विजय शिंदे, बापुसाहेब शिंदे, रफिक शेख, विद्यार्थी कॉंग्रेसचे प्रदेश सचिव अक्षय नाईक, जि. प. चे माजी अध्यक्ष मिस्टर शेलार, मुदस्सर शेख, आशिष शिंदे, निखील कांबळे, सम्राट माळवदे, कल्पेश माने, प्रतिक कांबळे, रवी भांबारे आदी उपस्थित होते.

यावेळी प्रांताधिकारी कार्यालयातील नायब तहसीलदार वनिता कल्हापुरे यांनी निवेदनाचा स्वीकार करून निवेदन वरिष्ठांना पाठविण्याचे आश्वासन दिले. यावेळी शहरातील पँन्टेगाँन करिअर इन्स्टिट्यूट या संस्थेचे विद्यार्थी-विद्यार्थिनी आंदोलनात सहभागी झाले होते. यासाठी संस्थेचे प्रा. तौफिक शेख, प्रा. प्रमोद निर्मळ यांचे सहकार्य लाभले.


=================================
-----------------------------------------------
: - पत्रकार दिपक कदम, श्रीरामपूर -
सहयोगी ✍️✅🇮🇳...
=================
संकलन 💐✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर - +919561174111
-----------------------------------------------
=================================


काचोळे विद्यालयामध्ये योग दिन मोठ्या उत्साहात साजरा


रेड क्रॉस सोसायटी, महसूल अधिकारी आणी शहर पोलिस स्टेशनचा सहभाग

- श्रीरामपूर - प्रतिनिधि -/ वार्ता -
येथील रयत शिक्षण संस्थेच्या डी.डी. काचोळे विद्यालयांमध्ये श्रीरामपूर विभागाचे प्रांताधिकारी किरण सावंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली रेडक्रॉस सोसायटी श्रीरामपूर,शहर पोलीस स्टेशन श्रीरामपूर, महसूल विभाग श्रीरामपूर व डी डी काचोळे माध्यमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक योग दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाचे उद्घाटन श्रीरामपूर शहरातील सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ. दिलीप शिरसाठ यांच्या शुभहस्ते करण्यात आले. 
या कार्यक्रमासाठी नितीन देशमुख पोलीस निरीक्षक श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन, पीएसआय समाधान सोळंके व मेढे, राजेंद्र सलालकर, मिलिंद वाघ तहसीलदार श्रीरामपूर, योग गुरु डॉ. सी व्ही शेळके, कृष्णा लोळगे, प्रवीण साळवे, विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील साळवे यावेळी उपस्थित होते.
      याप्रसंगी योग गुरु डॉ. सी व्ही.शेळके यांनी विद्यार्थ्यांना योगाचे जीवनातील महत्त्व, विविध आसनांचे फायदे, स्नायूंची ताकद व लवचिकता याबद्दल सविस्तर माहिती दिली तसेच योग गुरु कृष्णा लोळगे यांनी योगासनांची विविध प्रात्यक्षिके विद्यार्थ्यांना करून दाखवली. त्याचबरोबर शरीर, मन व योगासने यांच्यातील सहसंबंध विद्यार्थ्यांना पटवून दिला.
        या कार्यक्रमासाठी विद्यालयाचे शिक्षक संतोष सोनवणे,भाऊसाहेब लोंढे, कांतीलाल शिंदे, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, श्रीरामपूर पोलीस विभागाचे कर्मचारी, तसेच रेडक्रॉस सोसायटीचे सदस्य, सर्व पोलीस अंमलदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांपैकी सर्वांनीच योगा प्रात्यक्षिकामध्ये मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाचे उपशिक्षक नानासाहेब मुठे यांनी केले. तर विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील साळवे यांनी उपस्थितांचे आभार मानले. 
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विद्यालयाचे क्रीडा शिक्षक अजित कदम, गोरक्षनाथ आंबेकर, दीनानाथ धनवडे, ज्येष्ठ शिक्षिका स्नेहा निंबाळकर, विद्यार्थी वसतिगृहाचे अधीक्षक महेंद्र भराड विद्यालयाचे कर्मचारी सुहास पांडे व संतोष जगदाळे व शिक्षक वर्ग यांनी मेहनत घेतली.

=================================
-----------------------------------------------
:- लेखक - शौकत भाई शेख -✍️✅🇮🇳
 जेष्ठ संपादक - तथा - समता न्यूज नेटवर्क 
मो...+919561174111
-----------------------------------------------
=================================


-----------------------------------------------
:- राज प्रसारित Blog Spot.Com Sociel Mediya Google Network 💐✅🇮🇳...
Mobile +919730595775...
-----------------------------------------------
=================================




Friday, June 21, 2024

विजय नगरकर मित्र मंडळाच्यावतीने राजेंद्र लांडगे यांचा वाढदिवस साजरा


श्रीरामपूर जिल्हा होणे आजच्या मितीस काळाची गरज - शौकतभाई शेख

- श्रीरामपूर - प्रतिनिधि -/ वार्ता -
येथील डॉक्टर शिवराज नगरकर सभागृहात 
विजय नगरकर मित्र मंडळाच्यावतीने श्रीरामपूर जिल्हा संघर्ष समिती संस्थापक अध्यक्ष राजेंद्र (ऊर्फ राजाभाऊ) लांडगे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समता फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष शौकतभाई शेख होते.

याप्रसंगी अनेक मान्यवरांनी श्री.लांडगे यांच्या श्रीरामपूर जिल्ह्यासाठी करत असलेल्या संघर्षमयी जीवन प्रवासावर आपल्या शुभेच्छारुपी मनोगताद्वारे प्रकाशझोत टाकला.

यावेळी नागेशभाई सांवत यांनी आपल्या दमदार शैलीत श्रीरामपूर जिल्हा का आवश्यक आहे याविषयी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की,मी कामगार नेता या नात्याने गेली अनेक वर्षे कामगार चळवळ चालवत आहे, कामगारांच्या काय समस्या असतात त्या मी जवळून बघतो आहे, आम्ही सर्व श्रीरामपूर जिल्ह्यासाठी अग्रही असून श्रीरामपूर जिल्हा झाल्यास मोठ्या प्रमाणात स्थानिक रोजगार उपलब्ध होवून कोणासही कामासाठी बाहेर जाण्याची गरज भासणार नाही, श्री.राजाभाऊ लांडगे यांनी मोठा जिव्हाळ्याचा तथा सर्वांच्या फायद्याचा विषय हाथी घेतला आहे,त्यास लवकरच न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे असेही ते म्हणाले.

यावेळी बोलताना विजय नगरकर म्हणाले की, श्रीरामपूर जिल्हा होण्यासाठी श्री.राजाभाऊ लांडगे यांनी स्वतः पदरमोड करत मोठी चळवळ उभारली आहे, त्यांचे हे कार्य भविष्यात सर्वांसाठी खुपच फायद्याचे ठरणार असून श्रीरामपूर जिल्हा झाल्यास स्थानिक तरुणांना नोकरीसाठी इतरत्र भटकंती करण्याची आवश्यकता राहणार नसल्याचे ते म्हणाले.

या प्रसंगी समता फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष शौकतभाई शेख म्हणाले की,
श्रीरामपूर जिल्हा झाल्यास नवनवीन उद्योग, व्यावसाय श्रीरामपूर जिल्ह्यात येतील स्थानिकांना यानिमित्ताने मोठा रोजगार उपलब्ध होईल,कामांच्या शोधात कोणास बाहेरगावी जाण्याची आवश्यकता राहणार नाही, राजाभाऊ लांडगे यांचा हा संघर्ष हा समस्त भावी श्रीरामपूर जिल्हावासियांसाठीचा आहे.
श्रीरामपूर जिल्हा व्हावा यासाठी इतर अनेक सामाजिक कार्यकर्ते देखील मोठ्या जिकरीने चळवळी चालवित आहेत, श्रीरामपूर जिल्हा व्हावा ही आजच्या मितीस काळाची गरज असल्याने आज ना उद्या शासनास श्रीरामपूर जिल्हा करावाच लागणार असल्याचेही ते म्हणाले.

तर सत्काराला उत्तराखातर श्रीरामपूर जिल्ह्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत लढाणार असल्याचा श्री. राजाभाऊ लांडगे यांनी पुनरुच्चार करत वाढदिवस प्रित्यर्थ केलेला सत्कार हा लाख मोलाचा आहे यातून आपल्या सर्वांचे स्नेह,प्रेम आणी आपूलकीचे दर्शन घडले असे म्हणत उपस्थित सर्वांचे आभार मानले. 

यावेळी सामाजिक कार्यकर्ते विजय नगरकर, कामगार नेते नागेश भाई सावंत, समता फाऊंडेशन चे शौकतभाई शेख, स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे माणिकराव जाधव, विधिज्ञ सोपानराव पठारे अशोक लोंढे, हाफिज अनिस पठाण, सुनील इंगळे, संजय सोमवंशी, रॉयल रिश्ता डॉटकॉम चे कलीमभाई शेख आदि मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्र संचालन ऍड.सोपानराव पटारे यांनी केले तर अशोक लोंढे यांनी आभार मानले.

=================================
- शौकतभाई शेख - लेखक ✍️✅🇮🇳 -/ संपादक -
समता न्यूज नेटवर्क...
=================================

-----------------------------------------------
:- राज प्रसारित Blog Spot.Com Sociel Mediya Google Network ✍️✅🇮🇳...
Mobile +919730595775...
-----------------------------------------------
=================================


Thursday, June 20, 2024

पडताळणी करण्याची मागणी 40 केंद्रांवरील ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची पडताळणी निवडनुक आयोग. डॉ. सुजय विखे...



- अहमदनगर - प्रतिनिधी -/ वार्ता -
अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे पराभूत उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांनी 40 केंद्रांवरील ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची पडताळणी करण्याची मागणी केली आहे. त्यासाठी त्यांनी एका मतदान केंद्रासाठी 47 हजार 200 रुपये याप्रमाणे एकूण 18 लाख 88 हजार रुपयांचे शुल्कदेखील भरले आहे. यात अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील श्रीगोंदा येथील 10, पारनेर 10, नगर 5, शेवगाव-पाथर्डी 5, कर्जत- जामखेड 5, राहुरी येथील 5 अशा 40 केंद्रांवरील मतदान ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची पडताळणी करण्याची मागणी डॉ. सुजय विखे पाटील यांनी केली आहे.

लोकसभा निवडणुकीत डॉ.  सुजय विखे पाटील यांचा 28 हजार 929 मतांनी पराभव झाला. महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके आणि महायुतीचे उमेदवार सुजय विखे यांच्यात अतिशय चुरशीची निवडणूक झाली. दरम्यान सुजय विखेंनी ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची पडताळणी करण्याची मागणी केल्याने राजकीय चर्चांना उधाण आलंय. निवडणुकीच्या निकालानंतर सात दिवसांत उमेदवाराने पडताळणी संदर्भात मागणी करायची असल्याने डॉ. सुजय विखे पाटील यांनी 10 जून रोजीच निवडणूक आयोगाकडे मागणी केली आहे.
आयोगाने दुजोरा दिला आहे मात्र याबाबत सुजय विखेंच्या कार्यालयाकडून माहिती देण्यास टाळाटाळ करण्यात आली. आहे 


=================================
-----------------------------------------------
:- राज प्रसारित Blog Spot.Com Sociel Mediya Google Network ✍️✅🇮🇳...
Mobile +919730595775...
-----------------------------------------------
=================================

Monday, June 17, 2024

अपहरण झाल्याची घटना.संगमनेर तालुक्यातील एका गावातील १७ वर्षीय मुलीचे

- संगमनेर- प्रतिनिधी -/ वार्ता -
संगमनेर तालुक्यातील एका गावातील १७ वर्षीय मुलीचे अपहरण झाल्याची घटना समोर आली आहे. शिवणक्लासला जाऊन येते’ असे सांगून गावात गेलेली १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी घरी परत आली नाही. कुटुंबियांनी तिचा शोध घेऊनही ती न सापडल्याने संगमनेर तालुका पोलिस ठाण्यात मुलीचे अपहरण झाल्यासंदर्भाने गेल्यावर्षी गुन्हा दाखल आहे. शोध घेऊनही मुलगी अद्याप सापडलेली नाही.

संगमनेर तालुक्याच्या ग्रामीण होती. भागातील एका गावात राहणारी १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी शिवणक्लास करत होती. ११ एप्रिल २०२३ रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास ती ‘शिवणक्लासला जाउन येते’ असे घरी सांगून गेली होती. मात्र, ती घरी परतली नसल्याने तिच्या आईने त्यावेळी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली मुलगी अल्पवयीन असल्याने पोलिसांनी तिचे अपहरण झाल्यासंदर्भाने गुन्हा नोंदवून घेतला. यानंतर शोध घेऊनही मुलगी अद्याप सापडलेली नाही. पोलिस हेडकॉन्स्टेबल महेंद्र सहाणे पुढील तपास करत आहेत.

=================================
-----------------------------------------------
:- राज प्रसारित Blog Spot.Com Sociel Mediya Google Network ✍️✅🇮🇳...
Mobile +919730595775...
-----------------------------------------------
=================================

Sunday, June 16, 2024

क्रिक्रेट ॲकॅडमी अल्पवयीन मुलांचे अपहरण जात असल्याचे सांगत दोघा मित्रांनीच त्यांचे अपहरण केल्याचा गुन्हा पोलिसांत दाखल.


- राहुरी - प्रतिनिधी -/ वार्ता -
राहुरी तालुक्यातील दोन कोल्हार खुर्द येथून  अल्पवयीन मुलांचे अपहरण करण्यात आले. क्रिक्रेट अकॅडमी जात असल्याचे सांगत दोघा मित्रांनीच त्यांचे अपहरण केल्याचा गुन्हा पोलिसांत दाखल करण्यात आला आहे.

विघ्नेश संदिप शिरसाठ आणि परसराम रामदास थोरात अशी अपहरण झालेल्या दोघा मुलांची नावे आहेत. तर रुद्राक्ष राजेंद्र मोरे व पवन दिलीप डोईफोडे अशी गुन्हा दाखल झालेल्या दोघांची नावे आहेत.विघ्नेशचे मित्र परसराम रामदास थोरात, रुद्राक्ष राजेंद्र मोरे, पवन दिलीप डोईफोडे हे शेजारीच राहतात.

१२ जूनला सायंकाळी विघ्नेश हा मित्रांसमवेत क्रिकेट खेळण्यासाठी मारुती मंदिर परिसरात गेला. विघ्नेशच्या मित्रांनी साई प्रकाश कानडे यांच्या फोनवर आम्ही क्रिकेट अॅकॅडमीसाठी जात असल्याचे सांगितले. तशी चिठ्ठी मारूती मंदिर येथे ठेवल्याचे ते म्हणाले. त्यानंतर विघ्नेशचे वडील संदिप शिरसाठ यांनी तत्काळ मारुती मंदिर परिसरात धाव घेतली. त्यावेळी तेथे त्यांना चिठ्ठी आढळून आली. त्यानंतर विघ्नेश व परसराम या दोघा मुलांचे अपहरण झाल्याचे समोर आले. रुद्राक्ष मोरे व पवन डोईफोडे यांनीच अपहरण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी मोरे व डोईफोडे यांच्यावर गुन्हा दाखल केल्याची विषयी.संदीप शिरसाठ यांच्या फिर्यादीवरून आरोपी राजेंद्र त्रिंबक मोरे, पवन दिलीप डोईफोडे, दोघे रा. कोल्हार खुर्द ता. राहुरी. यांच्यावर गु.र.नं. 697/2024 भादंवि कलम 363 प्रमाणे अपहरणचा गुन्हा दाखल करण्यात आला माहिती पोलिस प्रशासनाने दिली आहे.


=================================
-----------------------------------------------
:- राज प्रसारित Blog Spot.Com Sociel Mediya Google Network ✍️✅🇮🇳...
Mobile +919730595775...
-----------------------------------------------
=================================

Saturday, June 15, 2024

जिल्हादंडाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी जिल्हा महसूल स्थळ सीमेच्या हद्दीत १५ ते २८ जूनपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी केले.


- अहमदनगर - प्रतिनिधी - / वार्ता -
 जिल्हादंडाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी जिल्हा महसूल स्थळ सीमेच्या हद्दीत १५ ते २८ जूनपर्यंत
सार्वजनिक शांतता आणि सुरक्षितता राखण्यासाठी प्रतिबंधात्मक आदेश जारी केले.

या आदेशानुसार शस्त्रे, मोटे, तलवारी, भाले, दंडुके, बंदुका, सुरे, काठ्या किंवा लाठ्या किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल, अशी कोणतीही वस्तू बरोबर नेणे. दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे, किंवा क्षेपणास्त्रे सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने जवळ बाळगणे, जमा करणे मनाई करण्यात आली आहे. जाहीरपणे घोषणा देणे, गाणे म्हणणे, वाद्य वाजविणे, ध्वनिवर्धक किंवा ध्वनिक्षेपक यासारखे मानवी आवाजाचे वर्धन करणारा किंवा तो जसाच्या तसा ऐकवणारे उपकरण संच वापरणे किंवा वाजवणे, सभ्यता अगर नीतिमत्ता यास धक्का पोहोचेल किंवा शांतता धोक्यात येईल, असे कोणतेही कृत्य करणे, आवेशपूर्ण भाषणे करणे, हावभाव करणे किंवा सोंग आणणे अगर तशी चित्रे, चिन्हे किंवा इतर वस्तू तयार करणे किंवा त्यांचा प्रचार करणे. सार्वजनिक तसेच खासगी ठिकाणी सभा घेण्यास मनाई करण्यात आली आहे.


=================================
-----------------------------------------------
:- राज प्रसारित Blog Spot.Com Sociel Mediya Google Network ✍️✅🇮🇳...
Mobile +919730595775...
-----------------------------------------------
=================================


गुणवंत विध्यार्थी सत्कार सोहळा - उम्मती सोशल वेलफेअर सोसायटी, श्रीरामपूर...


- सोहेल बारूद - /वाला -
सालाबादप्रमाणे यंदाही 'उम्मती फाउंडेशन' च्या माध्यमातून श्रीरामपूर तालुक्यातील इयत्ता दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप मिळावी व त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी प्रोत्साहन मिळावे या हेतूने तसेच फादर्स डे चे औचित्य साधुन *रविवार दि. 16.06.2024 रोजी सकाळी 11 वाजता लोकमान्य टिळक वाचनालय, मेनरोड, श्रीरामपूर* येथे सत्कार सोहळ्याचे आयोजन केले आहे. सदर कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या उज्वल भवितव्यासाठी प्रमुख पाहुणे त्यांना करियर मार्गदर्शन देखील करणार आहेत. तरी सदर कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त पालकांनी व विद्यार्थांनी लाभ घ्यावा.
  अधिक माहितीसाठी खालील पॅम्प्लेटचा उपयोग करावा
..............................................................
उम्मती सोशल वेलफेअर सोसायटी, श्रीरामपूर
=================================
__________________________________________
=================================
-----------------------------------------------
:- राज प्रसारित Blog Spot.Com Sociel Mediya Google Network ✍️✅🇮🇳...
Mobile +919730595775...
-----------------------------------------------
=================================






💐💐💐अभिष्टचिंतन सोहळा💐💐💐


- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री तथा पालकमंत्री *नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांचा अभिष्टचिंतन सोहळा* श्रीरामपूर स्वयंवर मंगल कार्यालय येथे *आज दिनांक 15 जून 2024 रोजी संध्याकाळी 4=30 वाजता* आयोजित करण्यात आलेला आहे तरी आपण सर्व प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते यांनी उपस्थितीत रहावे 
विनीत

=================================
मारुती बिंगले 
 शहराध्यक्ष
: - भारतीय जनता पार्टी श्रीरामपूर शहर
=================================
__________________________________________

=================================
-----------------------------------------------
:- राज प्रसारित Blog Spot.Com Sociel Mediya Google Network ✍️✅🇮🇳...
Mobile +919730595775...
-----------------------------------------------
=================================

Wednesday, June 12, 2024

श्रीरामपूर तालुक्याचे हद्दीतील राहणाऱ्यांना न्याय मिळत नसल्याने अमरन उपोषण सुरू


- प्रतिनिधी - श्रीरामपूर -/ वार्ता -
 श्रीरामपूर येथील गांधी पुतळ्यासमोरील श्रीरामपूर येथे प्रदूषण ग्रस्त भागात राहत असलेले शेतकरी च्या शेता मध्ये मौजे बुद्रुक बेलापूर ता. श्रीरामपूर येथील प्रदूषण ग्रस्थ भागात राहत असल्याले शेतकऱ्यां चे शेता मध्ये टिळक नगर इंडस्ट्रीज कारखान्यातून प्रदूषण मुळे विहीर बोर यांचे पाणी खराब दुर्गम झाले असून सदरील जमीन सन :- १९८७ साला पासून ना पीक झाली आहेत दूषित पाण्यामुळे गुरे / जनावरे / शेळ्या आजारी पढून मुत्ये मुखी होत आहे त्या अनुषंघाने शेत कऱ्याचे प्रचंड मोट्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होते तसेज सदरील भागातील रहिवासी देखील प्रदूषण व दूषित पाण्यामुळे सतत आजारी पढत असतात लहान मुलांना तसेज वयउर्ध व्यक्तीला सतत शारीरिक निरनिराळ्या आजाराने कठीण समस्या निर्माण होत असतात त्यांचे आरोग्यात  संमधित कंपनी मुळे भयानक प्रकारे मोठा धोका निर्माण झालेला आहे त्यामुळे ही सर्व परस्तिती पाहता आम्हाला या सर्व बाबींची तात्काळ नुकसान भरपाई मिळावी तसेस सदर चे प्रदूषण भागामध्ये आपले संस्थे कडून कोणत्याही प्रकारची सुविधा पुरविण्यास येत नाही जेणे करून प्रदूषण ग्रस्त भागात राहत असलेले शेत करी यांना कोण्याही कामासाठी टिळकनगर इंडस्ट्रीज मध्ये कामावर प्रधान्याने घेतले जात नाही या विषयी आपल्याला वारोवार तोंडी /लेखी विनंती करून ही कोणत्याही प्रकारचे सह कार्य करत नाहीत, त्या साठी आम्ही दि ०६-०६ -२०२४ रोजी आमरण उपोषण केले होते त्या वेळी दिल्याले आश्वासनांची पूर्तता आपणास कडून झालेले नाहीत त्या मुळे नाईलाजास्तव पुन्हा एकदा उपोषणाचा मार्ग अवलंबवावा लागत आहे आमच्या मागण्या पुढील प्रमाणे आहेत १) प्रदूषणग्रस्त भागातील सर्व शेतकऱ्यांचे मुलांना आपल्या इंडस्ट्रीज मध्ये कायम नौकरीत समाविष्ट करण्यात यावे. २ ) सन :- १९९७ पासून होत असलेल्या नुकसानीची आर्थिक भरपाई मिळावी ३) आपल्या इंडस्ट्रीज मध्ये एक चैन कायमस्वरूपी चाळविण्यात मिळावी ४)पिण्याचे पाणी टँकरद्वाऱ्या दररोज पुरविण्यात यावे. ५ )वापरण्याचे पाणी दर रोज दोन तास पुरविण्यात यावे. ६ ) प्रदूषना मूळ आजारी पडणाऱ्या रुग्णासाठी आठवड्यातून एकदा मेडिकल व्हॅन तपासणी साठी पाठवून औषद्ये पुरविण्यात यावीत पुढील आठ दिवसात आपण याबाबत योग्य ती कारवाई करावी अन्यथा आम्ही दि ०६-०६-२०२४-रोजी गांधी पुतळ्या समोर आमरण उपोषणास सुरवात करू त्या नंतर होणाऱ्या सर्व बऱ्या वाईट परिणामास आपण जबादार राहाल याची नोंद घावी. असे प्रसिद्ध पत्रकात नामदेव चांगदेव मेहेत्रे शांतवन अमोलिक यांनी जाहीर पणे कळवले आहे.


=================================
-----------------------------------------------
:- राज प्रसारित Blog Spot.Com Sociel Mediya Google Network ✍️✅🇮🇳...
Mobile +919730595775...
-----------------------------------------------
=================================

Monday, June 10, 2024

और सिख संप्रदाय के महत्व, इतिहास, पांचवें गुरु के बारे में सब कुछ यहाँ जानें !


- अमृतसर - प्रतिनिधी -/ वार्ता -
गुरु अर्जुन देव सिख सम्प्रदाय के पांचवें  की शहादत के दिन को गुरु अर्जुन देव शहीदी दिवस मनाया जाता है। इस साल हम 418वीं शहादत वर्षगांठ मना रहे हैं। वे 16 जून 1606 को शहीद हुए थे। लेकिन हम आपको यहाँ बताना चाहते हैं कि, हर साल जेठ सुदी 4 को गुरु अर्जुन देव शहीदी दिवस मनाया जाता है, और इस साल गुरु अर्जुन देव शहीदी दिवस 2024 मे 10 जून को मनाया जाएगा। उनका त्याग और बलिदान सिख समुदाय के लिए एक प्रेरणास्त्रोत हैं, और यह दिन सिख संप्रदाय के सदस्यों को अपने आदर्शों और मूल्यों को याद दिलाता है।
गुरु अर्जुन देव जी का इतिहास, कौन थे गुरु अर्जुनदेव?
शहीद गुरु अर्जुन देव सिखों के पांचवें गुरु थे। उनका जन्म 15 एप्रिल 1563 को गोइंदवाल साहिब में हुआ था। उनके पिता का नाम गुरु राम दास था, जो सिख संप्रदाय के चौथे गुरु थे। गुरु अर्जुन देवजी की मां का नाम बीवी भानी जी था

गुरु रामदास जी के बाद, गुरु अर्जुन देव गुरु गद्दी पर बैठ गए। उन्होंने सिख संप्रदाय को घर-घर पहुंचाने के प्रयास किए। उनका प्रमुख ग्रंथ, गुरु ग्रंथ साहिब, आज भी सिख संप्रदाय के श्रेष्ठ ग्रंथों में माना जाता है। उन्होंने लगभग 2000 से अधिक भजन लिखे, जो आज भी सिखों में प्रचलित हैं। अमृतसर का स्वर्ण मंदिर उन्हें ही देखा जाता है। यह कहा जाता है कि स्वर्ण मंदिर का नक्शा उन्हीं के हाथों से बनवाया गया था।

गुरु अर्जुन देव कैसे शहीद हुये?
ऐसा कहा जाता है कि सिख संप्रदाय का प्रचार और प्रसार घर-घर तक पहुंचाने का काम गुरु अर्जुन कर रहे थे। उन दिनों मुघल सल्तनत पूरे हिंदुस्थान पर हुकुमत कर रही थी। जों शरण आयेगा उसे बक्ष दिया जाता था, और जों शरण नहीं आता था उसे मौत के घाट उतार दिया जाता था। गुरु अर्जुन देव जी का नाम सभी जगह गूंज रहा था।

तब मुघल बादशाह जहांगीर दिल्ली के राज गद्दी पर बैठकर मुघल सल्तनत चला रहा था। गुरु अर्जुन देवजी के नाम की चर्चा सभी जगह हो रही थी, जहांगीर को लगा सिख संप्रदाय इस्लाम के विरुद्ध है और यह हमें महंगा पड़ेगा ऐसा सोचते हुए। गुरु अर्जुन देव जी को उसने गिरफ्तार कर दिया और बादशाह ने उनकी मृत्यु का फरमान निकाला।

फांसी की सजा देने से पहले उनपर तरह-तरह के अत्याचार किए गए। लगातार पांच दिन दर्दनाक यातनाएं देने के बाद अंत में उन्हें जिंदा  अपने धर्म के प्रति आस्था रखकर धर्म के खातिर जान न्योछावर करने वाले वे पहले सिख शहीद गुरु थे।

गुरु अर्जुन देव शहीदी दिवस कैसे मनाया जाता है?
सिख सम्प्रदाय के पांचवें गुरु अर्जुन देव शहीदी दिवस हमारे सिख भाई अलग-अलग तरीके से मनाते है। इसके बारे मे नीचे हमने विस्तार से दिया है।

इस दिन सिख सम्प्रदाय की तरफ से हर गुरुद्वारा में आने वाले लोगों के लिए लंगर का आयोजन किया जाता है।
हर साल सिख तीर्थयात्रीओं का जथा डेहरा साहिब के गुरु द्वारे में जाता है, जो कि पाकिस्तान के लाहौर में स्थित है।
इस दिन गुरुद्वारे में गुरु अर्जुन देव रचित भजन गाए जाते हैं।
गुरु अर्जुन देवजी ने दी हुई सिख धर्म के लिए जीवन बहाल करना और समाज में शांति और सद्भाव प्रस्थापित करने की प्रेरणा ली जाती है।
सारांश 
आज हमने इस लेख में गुरु अर्जुन देव शहीदी दिवस के बारे में जानकारी देने का प्रयास किया है। यह लेख हमने इतिहास का सहारा लेकर तैयार किया है। अगर इसमें कोई त्रुटि होगी तो कृपया हमें मेल द्वारा बता सकते हैं। हमने दी गई जानकारी आपको सही लगी हो तो । इतिहास के बारे में और जानकारी चाहिए तो आप हमसे व्हाट्सएप के माध्यम से जुड़ सकते हैं। लेख पसंद आया हो तो शेयर करना ना भूलें…!

 महत्व, इतिहास, और सिख संप्रदाय के पांचवें गुरु के बारे में सब कुछ यहाँ जानें!
सिख सम्प्रदाय के पांचवें गुरु अर्जुन देव की शहादत के दिन को गुरु अर्जुन देव शहीदी दिवस मनाया जाता है। इस साल हम 418वीं शहादत वर्षगांठ मना रहे हैं। वे 16 जून 1606 को शहीद हुए थे। लेकिन हम आपको यहाँ बताना चाहते हैं कि, हर साल जेठ सुदी 4 को गुरु अर्जुन देव शहीदी दिवस मनाया जाता है, और इस साल गुरु अर्जुन देव शहीदी दिवस 2024 मे 10 जून को मनाया जाएगा। उनका त्याग और बलिदान सिख समुदाय के लिए एक प्रेरणास्त्रोत हैं, और यह दिन सिख संप्रदाय के सदस्यों को अपने आदर्शों और मूल्यों को याद दिलाता है।


गुरु अर्जुन देव जी का इतिहास, कौन थे गुरु अर्जुनदेव?
गुरु अर्जुन देव कैसे शहीद हुये?
गुरु अर्जुन देव शहीदी दिवस कैसे मनाया जाता है?
सारांश 

शहीद होने वाले पहले सिख गुरु कौन थे?
गुरु अर्जन देव की मृत्यु कैसे हुई थी?
मुगलों को सिखों से नफरत क्यों थी?
गुरु अर्जन को क्यों मौत के घाट उतारा?
गुरु अर्जुन देव जी का इतिहास, कौन थे गुरु अर्जुनदेव?
शहीद गुरु अर्जुन देव सिखों के पांचवें गुरु थे। उनका जन्म 15 एप्रिल 1563 को गोइंदवाल साहिब में हुआ था। उनके पिता का नाम गुरु राम दास था, जो सिख संप्रदाय के चौथे गुरु थे। गुरु अर्जुन देवजी की मां का नाम बीवी भानी जी था।

गुरु रामदास जी के बाद, गुरु अर्जुन देव गुरु गद्दी पर बैठ गए। उन्होंने सिख संप्रदाय को घर-घर पहुंचाने के प्रयास किए। उनका प्रमुख ग्रंथ, गुरु ग्रंथ साहिब, आज भी सिख संप्रदाय के श्रेष्ठ ग्रंथों में माना जाता है। उन्होंने लगभग 2000 से अधिक भजन लिखे, जो आज भी सिखों में प्रचलित हैं। अमृतसर का स्वर्ण मंदिर उन्हें ही देखा जाता है। यह कहा जाता है कि स्वर्ण मंदिर का नक्शा उन्हीं के हाथों से बनवाया गया था।

गुरु अर्जुन देव कैसे शहीद हुये?
ऐसा कहा जाता है कि सिख संप्रदाय का प्रचार और प्रसार घर-घर तक पहुंचाने का काम गुरु अर्जुन कर रहे थे। उन दिनों मुघल सल्तनत पूरे हिंदुस्थान पर हुकुमत कर रही थी। जों शरण आयेगा उसे बक्ष दिया जाता था, और जों शरण नहीं आता था उसे मौत के घाट उतार दिया जाता था। गुरु अर्जुन देव जी का नाम सभी जगह गूंज रहा था।

तब मुघल बादशाह जहांगीर दिल्ली के राज गद्दी पर बैठकर मुघल सल्तनत चला रहा था। गुरु अर्जुन देवजी के नाम की चर्चा सभी जगह हो रही थी, जहांगीर को लगा सिख संप्रदाय इस्लाम के विरुद्ध है और यह हमें महंगा पड़ेगा ऐसा सोचते हुए। गुरु अर्जुन देव जी को उसने गिरफ्तार कर दिया और बादशाह ने उनकी मृत्यु का फरमान निकाला। लेकिन उसदौर मेभी ऐसें लोग हुवा करते थे मुगल प्रशासन चला रहे बादशाहो गल्त फ्यामिली से कान भरा करते थे कही मामलो मे शा निशा ना होते कारवाई को अंजाम देत्ते थे 
फांसी की सजा देने से पहले उनपर तरह-तरह के अत्याचार किए गए। लगातार पांच दिन दर्दनाक यातनाएं देने के बाद अंत में उन्हें मुत्ये दंड दिया गया। अपने धर्म के प्रति आस्था रखकर धर्म के खातिर जान न्योछावर करने वाले वे पहले सिख शहीद गुरु थे।
गुरु अर्जुन देव शहीदी दिवस कैसे मनाया जाता है?
सिख सम्प्रदाय के पांचवें गुरु अर्जुन देव शहीदी दिवस हमारे सिख भाई अलग-अलग तरीके से मनाते है। इसके बारे मे नीचे हमने विस्तार से दिया है।

इस दिन सिख सम्प्रदाय की तरफ से हर गुरुद्वारा में आने वाले लोगों के लिए लंगर का आयोजन किया जाता है।
हर साल सिख तीर्थयात्रीओं का जथा डेहरा साहिब के गुरु द्वारे में जाता है, जो कि पाकिस्तान के लाहौर में स्थित है।
इस दिन गुरुद्वारे में गुरु अर्जुन देव रचित भजन गाए जाते हैं।
गुरु अर्जुन देवजी ने दी हुई सिख धर्म के लिए जीवन बहाल करना और समाज में शांति और सद्भाव प्रस्थापित करने की प्रेरणा ली जाती है।
सारांश 
आज हमने इस लेख में गुरु अर्जुन देव शहीदी दिवस  बारे में जानकारी देने का प्रयास किया है। यह लेख हमने इतिहास का सहारा लेकर तैयार किया है। अगर इसमें कोई त्रुटि होगी तो कृपया हमें मेल द्वारा बता सकते | इतिहास के बारे में और जानकारी चाहिए तो आप हमसे व्हाट्सएप के माध्यम से जुड़ सकते हैं। 

शहीद होने वाले पहले सिख गुरु कौन थे?
शहीद होने वाले पहले सिख गुरु थे गुरु अर्जुन देव जी।

गुरु अर्जन देव की मृत्यु कैसे हुई थी?
गुरु अर्जुन देव जी की मृत्यु 30 मई 1606 को हुई थी। मृत्यू दंड दिया गया था। इससे पहले,ऐसा भी बताया जाता उन्हपर बहुत सारे अत्याचार किये गये।

मुगलों को सिखों से नफरत क्यों थी ? 
मुग़लों और सिखों के बीच नफरत के कारण धार्मिक और सामाजिक विभिन्नताएं थीं। मुग़ल सल्तनत मुस्लिम थी जबकि जितने भी मोगल प्रशासन बादशहाव को इस्लाम कि किताबो ग्रंथावो मे लेखा जोखा स्पष्टरूप से स्मरण मालूम मजहब किसे ठीक से समजाओ अगर वह धर्म परिवर्तन ख़ुशी से रजि करे ठीक हैं किसी को जोर जबरजस्ती का प्रयास ना करो और हम दया प्यार से लागावं रखते यह संदेश मजहब कि मिठी खुशबू द्वारा ऐसे फैलाओ ताके कोई भी व्यक्ती असानिसे मजहब स्वीकार करे लेकिन चित्र ऊस दौर मे कैसे व्यापक घटनाये होती यह अनुमान लगाणा शायद कठीण था  सिख धर्म नए तत्वों के साथ विकसित हो रहा था। इसके अलावा, सिखों की स्वतंत्रता के लिए लड़ाई और मुग़ल सत्ताधारियों की सत्ता की चुनौती भी थी।

गुरु अर्जन को क्यों मौत के घाट उतारा?
गुरु अर्जुन देव को मौत के घाट उतारा गया क्योंकि मुग़ल बादशाह जहांगीर को लगा कि सिख समुदाय उसके शासन के खिलाफ है और उसे इससे खतरा महसूस हुआ। इसके अलावा, धार्मिक और सामाजिक विवादों के कारण भी उन्हें गिरफ्तार करदिया था...

=================================
-----------------------------------------------
लेखक - भगवंत सिंग बतरा . ✍️✅🇮🇳...
:- राज प्रसारित Blog Spot.Com Sociel mediya Google Network 💐✅🇮🇳...
Mobile +919730595775...+918806490555...±918623897820...
-----------------------------------------------
=================================






Friday, June 7, 2024

उमेदवारी अर्ज भरतांना नाशिकमध्ये ठाकरे गट व शिंदे गटात राडा…घोषणाबाजी व धक्काबुक्कीमुळे वातावरण तणाव ...


- नाशिक - प्रतिनिधी -/ वार्ता -
 शिक्षक नाशिक विभाग मतदारसंघाच्या निवडणूकीसाठी नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी विभागीय महसूल कार्यालयात शिवसेनेचे शिंदे गट व ठाकरे गटात राडा झाला. हे दोन्ही गट एकमेकांसमोर आल्यामुळे जोरदार घोषणाबाजी झाली. यावेळी धक्काबुक्की झाल्याचेही बोलले जात आहे. त्यानंतर पोलिसांनी मध्यस्थी करत राडा करणा-या कार्यकर्त्यांना बाहेर काढले.

या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचे किशोर दराडे व ठाकरे गटाचे संदीप गुळवे हे दोन्ही उमेदवार आज समर्थकांसह उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी एकाचवेळी आल्यामुळे हा गोंधळ उडाला.
 पालकमंत्री दादा भुसेयावेळी यांच्यासह दोन्ही गटाचे प्रमुख नेते उपस्थितीत होते.


=================================
-----------------------------------------------
:- राज प्रसारित Blog Spot.Com Sociel mediy Google Network 💐✅🇮🇳...
Mobile +919730595775...
-----------------------------------------------
=================================

Wednesday, June 5, 2024

निलेश लंकेचं ‘नेते’ ! सुजय विखेंचा निडणूक रींगणातील आकडेवारी निक्काल...


- अहमदनगर - प्रतिनिधी - / वार्ता -
लोकसभेला अहमदनगर मतदार संघाची निवडणूक राज्यात लक्षवेधी ठरली होती. निवडणूक झाल्यापासूनच कोण विजयी होणार याचे अंदाज बांधले जात होते. दरम्यान काल ४ जूनला ही प्रतीक्षा संपली आहे. मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण झाली असून आता निकाल समोर आला आहे.

ही बातमी लिहून हुस्तर तोपर्यंत निलेश लंके आणि सुजय विखे यांच्यात तब्बल 28,224 मतांचा फरक होता . लंके यांचे हे लीड तोडणे विखेंना अशक्य असल्याने निलेश लंके यांचा विजय निश्चित होऊन गेला 

शरद पवार गटाचे उमेदवार निलेश लंके हे विजयच्या जवळ पोहोचले होते  निलेश लंके यांना 28 हजार मतांची आघाडी होती. निवडणूक आयोगाच्या वेबसाइटनुसार सायंकाळी साडेसहा वाजता निलेश लंके त्यांना 4,61,456 (+ 28224) तर सुजय विखे यांना 4,33,232 इतकी मते होती.

लंके व विखे या दोन्ही उमेदवारांच्या समर्थकांनी विजयाचा दावा केला होता. अगदीच कांटे की टक्कर झालेल्या या निवडणुकीचा अखेर निकाल लागला असून निलेश लंके हे विजयी झाले होते 

अफवांच्या पेव ची शंकला 
काल दिवसभर सोशल मीडियावर अफवांचे पेव फुटले होते. मतांच्या आकडेवारीबाबत संभ्रम पसरवण्यात येत होता. खरी नसून खोटी आकडेवारी पसरवली जात होती.


=================================
-----------------------------------------------
:- राज प्रसारित Blog Spot.Com Sociel mediy Google Network 💐✅🇮🇳...
Mobile +919730595775...
-----------------------------------------------
=================================



Tuesday, June 4, 2024

प्रणिती शिंदे अशी कामगिरी करणाऱ्या पहिल्या महिला भाजपच्या राम सातपुतेंना पराभूत करत यांनी रचला इतिहास,


- सोलापूर - प्रतिनिधि -/ वार्ता -
 काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी भाजपच्या राम सातपुते यांचा पराभव करत इतिहास रचला आहे.
तसेच सोलापूर लोकसभा मतदारसंघात इतिहास घडला आहे

सोलापूर लोकसभा निवडणुकीचा निकाला समोर आला आहे. भाजपकडून राम सातपुते आणि काँग्रेसकडून प्रणिती शिंदे आमनेसामने होते. प्रणिती शिंदे यांनी लढतीमध्ये विजय मिळवला आहे. राम सातपुतेंचा पराभव करत प्रणिती शिंदे यांनी इतिहास रचला आहे. सुरूवातीपासूनच आघाडीवर असलेल्य प्रणिती शिंदे यांनी अखेर 74, 814 मतांनी विजय मिळवलाय. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार यांच्या कन्या प्रणिती शिंदे या पहिल्याच महिला खासदार बनल्या आहेत

प्रणिती शिंदे सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या पहिल्या महिला खासदार आहेत. प्रणिती शिंदे या सोलापूर लोकसभेच्या पहिल्या महिला खासदार ठरल्या आहेत. प्रणिती शिंदे यांचा 74, 814 मतांनी दणदणीत विजय मिळवला आहे. काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांना ईव्हीएममध्ये 74197 मते तर पोस्टल मध्ये 617 मतांची आघाडी होती. तर प्रणिती शिंदे यांना एकूण 6,20,225 मते, भाजपच्या राम सातपुते यांना 5,46,028 मते मिळाली आहेत. पोस्टल मतदानात प्रणिती शिंदे यांना 617 मते मिळाली आहेत.

2009 च्या निवडणुकीत स्वतः सुशीलकुमार शिंदे यांनी विजय मिळविला. 1998 ते 2009 या काळात त्यांनी सोलापूरमधून विजय खेचून आणला होता. 2014 मध्ये मात्र या विजयी परंपरेला छेद मिळाला. देशात मोदी लाटेत अनेक दिग्गज नेत्यांचा पराभव झाला त्यात सुशीलकुमार शिंदे यांचाही समावेश होता. त्यावेळी भाजपचे शरद बनसोडे निवडून आले. नंतर 2019 च्या निवडणुकीतही शिंदे यांचा भाजपचे जयसिद्धेश्वर स्वामी यांनी पराभव केला होता.
सोलापूर हा मतदार संघ कॉंग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा पारंपारिक मतदारसंघ मानला जातो. 1998 मध्ये पहिल्यांदा खासदार म्हणून ते लोकसभेत निवडून गेले. 2003 मध्ये त्यांना लोकसभेची टर्म पूर्ण होण्याआधीच महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद देण्यात आले. त्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणुक झाली. त्या निवडणुकीत भाजपचे प्रतापसिंह मोहिते-पाटील विजयी झाले होते. 2004 मध्ये सुशीलकुमार शिंदे यांच्या पत्नी उज्ज्वला शिंदे यांनी निवडणूक लढविली. मात्र त्यांना भाजपचे सुभाष देशमुख यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला.

दरम्यान, सोलापूर मतदारसंघातून सुशीलकुमार शिंदे यांचा पराभव झाला होता. यंदा 2024 च्या निवडणुकीत त्यांची आमदार कन्या प्रणिती शिंदे यांनी आपल्या वडिलांचा पराभवाचा कालांतराने विजय घेतलाय. त्यासोबतच सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या पहिल्या महिला खासदार बनल्या आहेत.

=================================
-----------------------------------------------
:- राज प्रसारित Blog Spot.Com Sociel mediy Google Network 💐✅🇮🇳...
Mobile +919730595775...
-----------------------------------------------
=================================







Sunday, June 2, 2024

धारा 304 और 34 के आरोपी,मोहता जिनिंग स्विमिंग पूल के मालिक और प्रशिक्षक को जल्द से जल्द गिरफ्तार : श्रमजीवी ग्रामीण पत्रकार संघ


पीड़ित परिवार को महाराष्ट्र शासन एवं जिला प्रशासन की तरफ से अल्पसंख्यक परिवार को आर्थिक रूप से सक्षम मुआवजा दिया जाए : अल्पसंख्यक समुदाय

वर्धा-हिंगनघाट(विशेष) :-
आपको ज्ञात हो कि हिंगणघाट शहर काफी समय से अपराधीक गतिविधियों को लेकर एवं अवेध धंदे को लेकर तथा नशा युक्त पदार्थ की बिक्री और अपराधियों द्वारा किए जा रहे घातक अपराधों के कारण काफी समय से चर्चा में है, परंतु वर्तमान समय में हिंगणघाट शहर फिर एक बार सुर्खियों मे और इस बार सुर्खियो मे रहने का कारण एक 14 साल के मासूम बच्चे की मौत है जिसकी मौत का कारण शहर के एक श्रीमंत नाम मोहता स्विमिंग पूल के मालक और प्रशिक्षक की लापरवाही बताई जा रही है, घटना अनुसार तारीख 30 मई 2024 को शाम 6 से शाम 7 के बिच एक 14 साल के बच्चे की मोहता जिनिंग के स्विमिंग पूल मे स्विमिंग पूल के मालिक और उनके द्वारा नियुक्त किए गए प्रशिक्षक की लापरवाही के कारण बच्चे की स्विमिंग पूल में मौत हो गई थी घटना की जानकारी फैलते ही हिंगणघाट शहर के समाज सेवक, नेता वर्ग, और पत्रकार वर्ग के लोगों द्वारा घटना पर संज्ञान लिया गया और पीड़ित परिवार को सांत्वना देते हुए हिंगणघाट पुलिस स्टेशन में बच्चे के मौत के दोषी एवं लापरवाही बरतने वाले लोगों पर कार्रवाई करने की मांग की गई, जिसके बाद 31 में 2024 की रात को 1:00 से 2:00 बजे के दौरान बच्चे की माता की शिकायत पर हिंगणघाट पुलिस स्टेशन में धारा 304 एवं 34 के तहत मोहता जिनिंग के स्विमिंग पूल के मालिक और प्रशिक्षक पर यह अपराध मुख्यता से दाखिल किया गया है आपको बता दे कि मृतक बच्चे का परिवार बेहद गरीब है और उत्तर प्रदेश से यह परिवार यहां रोजी रोजगार के संदर्भ में आया था और मोहता के स्विमिंग पूल में घटी इस घटना से पीड़ित परिवार ने अपने मासूम बच्चे को खो दिया है अत श्रमजीवी ग्रामीण पत्रकार संघ के माध्यम से महाराष्ट्र शासन एवं जिला प्रशासन को विनंती की जाती है कि इस अल्पसंख्यक परिवार को आर्थिक रूप से सक्षम मुआवजा देने की कोशिश करें, एवं धारा 304 और 34 के आरोपी,मोहता जिनिंग स्विमिंग पूल के मालिक और प्रशिक्षक को जल्द से जल्द गिरफ्तार करें और उन्हें कड़ी से कड़ी सजा मिले इस और जिल्हा पुलिस प्रशासन ध्यान देने की मांग अल्पसंख्यक समुदाय के तरफ से की जा रही है । 


ब्लॉक विशेष:
मोहता जिनिंग मे स्विमिंग पूल के मालिक और
व्यवस्थपक, और उनके द्वारा नियुक्त किए गए प्रशिक्षक की लापरवाही के कारण 14 साल के मासूम बच्चे की स्विमिंग पूल में मौत है और इस संदर्भ मे मोहता जिनिंग मे स्विमिंग पूल के मालिक और व्यवस्थपक, और उनके द्वारा नियुक्त किए गए प्रशिक्षक पर मानव वध के संदर्भ मे धारा 304,34 के तहत तारिख 31 में 2024 की रात को 1:00 से 2:00 बजे के दौरान बच्चे की माता की शिकायत पर हिंगणघाट पुलिस स्टेशन में अपराध darj किया गया है परंतु अभी तक मोहता स्विमिंग पूल के मालिक , व्यवस्थापक और प्रशिक्षक को गिरफ्तार नहीं किया गया है अल्पसंख्यक समुदाय की तरफ से एवं श्रमजीवी ग्रामीण पत्रकार संघ की तरफ से जिल्हा पुलिस प्रशासन से यह मांग की जाती है कि जल्द से जल्द रेहान नाम के 14 साल के बच्चे की मौत के आरोप में ज़िम्मेदार और पुलिस एफ आई आर मे आरोपी मोहता स्विमिंग पूल के मालिक व्यवस्थापक और प्रशिक्षक को तुरंत गिरफ्तार किया जाए, और कड़क कानूनी कारवाही की जाये तथा पीड़ित परिवार को
महाराष्ट्र शासन एवं जिला प्रशासन की तरफ से अल्पसंख्यक परिवार को आर्थिक रूप से सक्षम मुआवजा दिया जाए। 

इसत्याक शेख ,प्रदेश अध्यक्ष,श्रमजीवी ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य

ब्लॉक
आईपीसी की धारा 304 क्या कहती है?
इसमें कहा गया है कि जो कोई भी हत्या की श्रेणी में न आने वाली गैर इरादतन हत्या करता है, उसे आजीवन कारावास या दोनों में से किसी भांति के कारावास से, जिसकी अवधि दस वर्ष तक हो सकेगी, दंडित किया जाएगा और जुर्माना भी लगाया जा सकता है, यदि जिस कार्य से मृत्यु हुई है, वह मृत्यु कारित करने के इरादे से या ऐसी शारीरिक चोट पहुंचाने के इरादे से किया गया है, जिससे मृत्यु होने की संभावना है; या दोनों में से किसी भांति के कारावास से, जिसकी अवधि दस वर्ष तक की हो सकेगी, या जुर्माने से, या दोनों से, दण्डित किया जा सकता है।


=================================
-----------------------------------------------
श्रमजीवी ग्रामीण पत्रकार संघ 
-----------------------------------------------
=================================