- नागपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव मळ्यातील खंडकरी शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत शेतकरी शिष्टमंडळासह राज्याचे महसूल मंत्री श्री. चंद्रशेखरजी बावनकुळे यांची भेट घेतली. महायुती सरकारच्या मागील कार्यकाळात खंडकरी शेतकऱ्यांच्या जमिनींबाबत घेतलेला निर्णय अत्यंत ऐतिहासिक ठरला असून दीर्घकाळ चाललेल्या संघर्षानंतर या जमिनी शेतकऱ्यांच्या नावावर झाल्या, ज्यामुळे अनेक कुटुंबांना दिलासा मिळाला.
तथापि, काही मुद्दे अद्याप प्रलंबित असल्याने ते यावेळी सविस्तर मांडले. यावेळी श्री. चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी सकारात्मक दृष्टीकोन ठेवत या प्रश्नांवर लवकरात लवकर निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही शिष्टमंडळाला दिली.
=================================
-----------------------------------------------
:- राज प्रसारित Blog Spot.Com Sociel Media Google Network ✍️✅🇮🇳...
Mobile +919730595775...
-----------------------------------------------
=================================
No comments:
Post a Comment