श्रीरामपूर हद्दीतील प्रदुषणग्रस्थ भागात राहत असलेले शेतकऱ्यांचे आमरण उपोशन सुरवात
वरील विषयास अनुसरुन येते की, मौजे बेलापूर बु।। ता. श्रीरामपूर येथील प्रदुषणग्रस्थ भागात राहत असलेले शेतकऱ्यांच्या शेतामध्ये सदरील टिळकनगर इंडस्ट्रीज मधून होत असलेल्या प्रदुषणामुळे विहीर-बोअर यांचे पाणी खराब झाले असून जमीन सन आंधाजे १९९७ सालापासून नापीक झालेल्या आहेत. दुषित पाण्यामुळे गुरे / जनावरे / शेळ्या आजारी पडुन मृत्युमुखी पडून शेतक-यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होते तसेच सदर भागातील रहिवाशी देखील प्रदुषण व दुधीत पाण्यामुळे सत्तत आजारी होत असतात, लहान मुलांना तसेच वयोउद्ध माणसांना सतत शारीरीक समस्या निर्माण होत असतात. त्यांच्या आरोग्यात आपल्या कंपनीमुळे मोठा धोका निर्माण झालेला आहे. त्यामुळे ही सर्व परिस्थिती पाहता आम्हाला तात्काळ त्याची नुकसान भरपाई मिळावी तसेच अनेक वेळेस कागदी पत्री तक्रार दाखल करून ही शासन यंत्रणा डोळे झाक करीत आहे या अनुषंगाने उपोषणकरण्याचं वेळ पडली
तसेच सदरचे प्रदुषणग्रस्थ भागामध्ये आपले संस्थेकडून कोणत्याही प्रकारची सुविधा पुरविण्यात येत नाही. तसेच प्रदुषणग्रस्थ भागात राहात असलेले शेतकरी यांना कोणत्याही कामासाठी आपले टिळकनगर इंडस्ट्रीजमध्ये कामावर प्राधान्याने कामावर घेतले जात नाही. याविषयी आपल्याला वारंवार तोडी/ लेखी विनंती करुनही कोणत्याही प्रकारचे सहकार्य प्रदुषणग्रस्थ भागात राहत असलेले शेतकरी यांना
प्राधान्याने त्या कामावर नियुक्त करुन घेण्यात यावे
अशी मागणी असून पुढील कारवाई न झाल्यास यापेक्षा ही त्री सवोरूपातिल आंदोलन करण्यात येईल
पुढील आठ दिवसांत आपण याबाबत योग्य ती कारवाई करावी अन्यथा आम्ही दि.०८/०२/२०२४ रोजी श्रीरामपूर येथे मेनरोडवर गांधी पुतळ्यासमोर आमरण उपोषणास सुरुवात केली . मग स्पष्टीकरण निवेदन मध्ये म्हटले होणाऱ्या सर्व बऱ्या वाईट परिणामास आपण जबाबदार राहाल याच असे अहवान केले
=================================
-----------------------------------------------
:- विलास चांगदेव जाधव - संकलन- ✍️✅🇮🇳...
----------------------------------------------
=================================
No comments:
Post a Comment