मुंबई - प्रतिनिधि - समाचार -
महाराष्ट्रात उकाड्याने हैराण झालेल्या लोकांना आता मोठा दिलासा मिळणार आहे. अखेर मान्सूनची प्रतीक्षा संपली आहे. प्राणी पक्षी, बळीराजा आणि सगळे लोक मान्सूनची डोळ्यात तेल घालून वाट पाहात आहेत. या सगळ्यांसाठी खुशखबर आहे. केरळमध्ये दाखल झालेल्या मान्सूनच्या प्रवासाला सुरुवात झाली असून आज कर्नाटकाचा काही भाग व्यापला आहे.
होते. हे चक्रीवादळ गोव्याच्या पश्चिमेस सुमारे ७०० किमी, मुंबईच्या पश्चिम-नैऋत्येस ६३० किमी, पोरबंदरच्या दक्षिण-नैऋत्येस ६२० किमी आणि कराचीच्या दक्षिणेस ९३० किमी अंतरावर असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे.
------------------------------------------------=================================
भारत सरकार
पृथ्वी विज्ञान मंत्रालय
भारत हवामान शास्त्र विभाग
प्रादेशिक हवामान शास्त्र केंद्र
कुलाबा, मुंबई - ४०० ००५
भारत सकार
पृथ्वी विज्ञान मंत्रालय
भारत मौसम विज्ञान विभाग
प्रादेशिक मौसम विज्ञान केन्द्र
कोलाबा, मुंबई - ४०००.०५
GOVERNMENT OF INDIA
MINISTRY OF EARTH SCIENCE
INDIA METEOROLOGICAL DEPARTMENT REGIONAL METEOROLOGICAL CENTRE
COLABA, MUMBAI-400 05
=================================
------------------------------------------------
No comments:
Post a Comment