श्रीरामपूर - प्रतिनिधि - वार्ता -
श्रीरामपूर येथील भुमी उप अधीक्षक कार्यालयातील मनमानी भोंगळ तसेच भ्रष्टाचार असा गैरप्रकाराबाबत नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी आमरण उपोषण आयोजित केलेले असून उपोषणास संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री बाळासाहेब आगलावे हे उपोषणास बसलेले आहेत त्यांचे समर्थनार्थ संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री आप्पासाहेब वंजारे ,संघटनेचे प्रदेशाध्यक्ष श्री युनुस पठाण ,केंद्रीय महासचिव श्री संजय हजारे ,संघटनेचे पदाधिकारी केशव आगलावे, महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष श्री अनिल कचरे अल्पसंख्याक प्रमुख आशिक सय्यद ,मुमताज शेख, असलम शेख, दलित पॅंथरचे प्रमुख तसेच एम आय एम चे जिल्हाध्यक्ष आदिल मुकद्दमी एडवोकेट मोहन सर इत्यादी मान्यवरांनी तसेच असंख्य नागरिकांनी जाहीर पाठिंबा केला आहे उपोषण काळादरम्यान पन्नास टक्के मागणी प्रमाणे अजून कार्यवाही करणे बाकी असून पन्नास टक्के पूर्ण होण्यासाठी आमरण उपोषण सुरू आहे.
No comments:
Post a Comment