- मुंबई - प्रतिनिधी -/ वार्ता -
केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाचा राष्ट्रीय जल पुरस्कार महामहीम राष्ट्रपती मा. द्रौपदी मुर्मू जी यांच्या हस्ते स्वीकारल्यानंतर मुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेतली आणि हा सन्मान त्यांच्या दूरदर्शी नेतृत्वाला समर्पित केला.
मा. देवेंद्रजींची दूरदृष्टी, कर्तव्यनिष्ठा आणि परिणामकारक निर्णयक्षमतेमुळे २०२४ साली जलसंपदा विभागात मोठे बदल झाल्यामुळे मा. देवेंद्रजींच्या नेतृत्वात महाराष्ट्राने जलव्यवस्थापन क्षेत्रात देशात अव्वल स्थानी झेप घेतली.
जलसंपदामंत्री या नात्याने प्रत्यक्षात हा पुरस्कार जरी माझ्या हातात असला तरी त्याचे खरे मानकरी मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीसच आहेत. पुढेही त्यांच्या मार्गदर्शनाखाली जलसंपदा विभाग अधिक वेगाने आणि अधिक जबाबदारीने काम करेल, महाराष्ट्र जलव्यवस्थापनात कायम अव्वल राहील, याची मला पूर्ण खात्री आहे.
=================================
-----------------------------------------------
:- राज प्रसारित Blog Spot.Com Sociel Media Google Network ✍️✅🇮🇳...
Mobile +919730595775...
-----------------------------------------------
=================================
No comments:
Post a Comment