- प्रतीक - रामदास -/ पाटील - मोबाईल नंबर + 919730545775
Saturday, November 29, 2025
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाचे प्रमुख पद अधिकाऱ्याने निवडणूक नगरपालिका श्रीरामपूर लढण्यात करिता पाठवलेले काही उमेदवार जनतेशी संपर्कात नाही मागील विधानमंडळाचे निवडणुकीत मध्ये सुद्धा असाच गलथानपणा केल्याने आमदारकीचे उमेदवार चा पराभव झाले होते उमेदवार ओळखच पटत नाही श्रीरामपूरच्या च्या काही प्रभागांमध्ये निदर्शनात ही बाब अतिशय गंभीर लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष अजित दादा पवार यांच्या पर्यंत कानमंत्र दिले पाहिजेे मतदार नागरिक सर्वेक्षण आढावा कळते
- प्रतीक पाटील - श्रीरामपूर -/ वार्ता मोबाईल मंबर + 9130595775
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाचे अजितदादा गटाचे प्रमुख नेते यांचे पदाधिकारी यांनी श्रीरामपूर नगरपालिका श्रीरामपूर काही प्रभागांमध्ये पाठवलेले उमेदवार सहकार्यामार्फत जनतेची सवाद जनसंपर्क करीत नसल्याचे निदर्शनात येत नाही कोण उमेदवार उभा आहे निवडणूक मध्ये ही वार्डात फिरकत नसून नागरिकांना खात्री करणे खूप कठीण झालेले आहे असे कळते तसेच नागरिकांमध्ये अशाप्रकारे चर्चा आहे नवीन उमेदवार निवडणूक रिंगणात उभे केलेले आहे त्यांना आम्ही स्पष्टपणे ओळखत सुद्धा नाही व जुन्या पैकी समजणूक घालण्यास कोणी येत नाही यामध्ये नाराज होत असलेली जनतेमुळे पक्षाचा प्रचार मोठ्या प्रमाणात नुकसान होत पक्षनिधी मोठ्या प्रमाणात खर्च होत आहे पक्षाची जाहिरात उमेदवार खर्च बॅनर पोस्टरबाजी होर्डिंग बोर्ड रिक्षा तीन चाकी चार चाकी वाहन व्यासपीठ स्टेज विनाकारण खर्च होत असून यामध्ये प्रचंड प्रमाणात प्रभागामधून काही उमेदवार वार्डात राहणारे जनतेची भेट घेत नसून फिरकत सुद्धा नाही बहुतेक गायब तांत्रिकी होणारा विद्यामार्क तंत्र मंत्र कोणाचंच मंत्र शिकून आलेले असावेत एवढेच नाही तर नागरिकाकडून हे सुद्धा असे स्पष्टपणे समजते राष्ट्रवादीचे काही प्रमाणिक उमेदवार पण निवडणूक रिंगणात निवडणूक लढवीत आहेत त्यापैकी बहुतेक दोन ते तीन सीट किंवा चार एक सीट येण्याची निवडणूक निवडून येण्याची शक्यता आहे असे काही जणांकडून हनुमान अंदाज लावण्यात येते होणारा पक्ष खर्च स्वतः खिशात भरण्याचा लालसा आहे का राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गटने यांच्याकडे पक्षाचे निधी सुद्धा वाटप करण्याकरता देऊ नये म्हणजे त्यामध्ये इलेक्शन म्हणजे निवडणूक खर्चाच्या संदर्भामध्ये असाही विषय :- चर्चेत आहे निवडणूक प्रक्रिया मध्ये भंडारा खानपान तेही जनतेपर्यंत मिळत नाही गांभीरतेचा प्रकार असून प्रकार भारतीय संविधानिक नियमानुसार मतदार राजा याला खुश ठेवणे हे लोकप्रतिनिधीची निवड होत असणाऱ्या त्याचं कर्तव्य असतो परंतु याच्यावर कुठलेच दायित्व प्रखर जबाबदारी सांभाळत नसून गट नेत्यांचा नियंत्रण नसून लक्ष केंद्रित करणारे यांचे वरिष्ठ लक्ष देत नाही केवळ आपले स्वार्था करिता पुढील निवडणूक रिंगणात विविध प्रभागांमध्ये अनेक अनोळखी उमेदवार फक्त परचे छापून त्यांचे काही थोडेफार प्रमाणात कार्यकर्ते प्रचार करीत असताना निदर्शनात येते जनतेस होत असलेला संभ्रम म्हणजे अशा प्रकारे चर्चा समजते आहे की काही स्वतः निरनिराळे उमेदवार असे लपंडाव करून चर्चा करीत आहे की निवडून आलो नाही तरी चालेल मला नीट ओळखत नसल्यामुळे ही बाब पण जनतेचा विसरभोलचा प्रकार होईल तो पुढचा भाग आहे परंतु सरचिटणीस पदावर असलेले प्रमुख पदाधिकाऱ्यांमार्फत आपला खिसा भरला तर एवढीच बाप समाधानकारक आहे आपल्याला जनतेशी काही घेणं देणं नसून निवडणूक कार्यकाळ संपल्यानंतर थोडेफार काल अंतराने निवडणूक. प्रतिक्रिया प्रकरण जनता विसरून जात आहे व सर्व मलिदा मिठाई आपल्यालाच घरात पदार्पण होते मालमलीदा मिळते अशी जोरदार चर्चा श्रीरामपूर आतील काही नागरिकाच्या तोंडाने ऐकण्यास मिळते कृपया याची खातर जमा करा पक्षप्रमुखांना आव्हान दात जनतेकडून मिळत आहे पुढील आणखी सविस्तर पुढील बातमी नावा सहित क्रं ?
=================================
-----------------------------------------------
:- राज प्रसारित Blog Spot.Com Sociel Media Google Network ✍️✅🇮🇳...
Mobile +919730595775...
-----------------------------------------------
=================================
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित दादा पवार यांचे जवळीक विश्वास पात्र असलेले नेते निधी निवडणूक कार्यकाळात कुठेच खर्च न करता स्वतःच्या खिशात भरणे पुढील अंकी नाव सहित चोर पुढऱ्याचं सविस्तर क्रं?
टीप : - प्रतीक - रामदास -/ पाटील - उप संपादक राज प्रसारित
बातमी छापणे पूर्ण जवाबदारी निवडूनुक कार्यकाळात यांच्यावर असेल मोबाईल नंबर +919730595775
Friday, November 28, 2025
संगमनेर नगरपरिषद निवडणुकीच्या निमित्ताने शहरातील मुख्य मार्गावर व्यापारी बांधव आणि नागरिकांच्या भेटी पालकमंत्री ना,राधाकृष्ण विखे पाटील
संगमनेर नगरपरिषद निवडणुकीच्या निमित्ताने शहरातील मुख्य मार्गावर व्यापारी बांधव आणि नागरिकांच्या भेटी पदयात्रेद्वारे घेतल्या. यावेळी सर्वांशी संवाद साधत स्थानिक प्रश्न आणि विकासासंबंधी सूचना जाणून घेतल्या.
यावेळी नागरिकांना महायुतीचा वचननामा देत सर्व उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले. संगमनेरच्या विकासासाठी महायुतीच सक्षम पर्याय असल्याचा विश्वास नागरिकांनीही व्यक्त केला.
=================================
-----------------------------------------------
:- राज प्रसारित Blog Spot.Com Sociel Media Google Network ✍️✅🇮🇳...
Mobile +919730595775...
-----------------------------------------------
=================================
संगमनेर नगरपरिषद निवडणुकीच्या अनुषंगाने संगमनेर शहरातील विविध प्रभागांमध्ये जाऊन नागरिकांच्या भेटी घेतल्या पालकमंत्री ना,राधाकृष्ण विखे पाटील
संगमनेर नगरपरिषद निवडणुकीच्या अनुषंगाने संगमनेर शहरातील विविध प्रभागांमध्ये जाऊन नागरिकांच्या भेटी घेतल्या आणि त्यांच्या समस्या, अपेक्षा आणि सूचना याबाबत संवाद साधला. यावेळी महायुतीने जाहीर केलेल्या वचननाम्यातील सर्व आश्वासने वेळेत आणि प्रामाणिकपणे पूर्ण करण्याची ग्वाही नागरिकांना दिली.
यासोबतच अनेक नागरिकांनी मांडलेल्या महत्त्वपूर्ण सूचनांचे मनापासून स्वागत करून त्या नगरपरिषदेच्या प्रशासकीय कार्यपद्धतीमध्ये सामावून घेण्याचे आश्वासन दिले. तसेच, शहरातील घरकुल योजना, युवकांसाठी उपलब्ध रोजगार संधी, आरोग्य सुविधा याबाबत महायुती सरकारने केलेल्या कार्यवाहीची तसेच आगामी नियोजनाची माहिती नागरिकांना दिली.
संगमनेरच्या सर्वांगीण विकासासाठी महायुतीच सक्षम पर्याय आहे, आणि त्यासाठी सर्वांनी एकजुटीने पुढे यावे, असे आवाहन या भेटीदरम्यान नागरिकांना करण्यात आले.
=================================
-----------------------------------------------
:- राज प्रसारित Blog Spot.Com Sociel Media Google Network ✍️✅🇮🇳...
Mobile +919730595775...
-----------------------------------------------
=================================
Thursday, November 27, 2025
श्रीरामपूर नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर श्रीरामपूर शहरातील विविध प्रभागांमध्ये पालकमंत्री ना, राधाकृष्ण विखे पाटील यांची देख रेख आढावा भेट
श्रीरामपूर नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर श्रीरामपूर शहरातील विविध प्रभागांमध्ये नागरिकांची बैठक आणि मेळावा संपन्न झाला. यावेळी स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होत सकारात्मक प्रतिसाद दिला.
या बैठकीदरम्यान नागरिकांच्या मागण्या, प्राधान्यक्रमातील विकासकामे, मूलभूत सुविधा आणि आगामी नियोजन याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच, प्रभागातील सुरू असलेली कामे व पुढील कालावधीत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांविषयीही
नागरिकांना माहिती देण्यात आली. यासोबतच सर्वांना श्रीरामपूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सुयोग्य नेतृत्व निवडून देण्याचे आवाहन यावेळी केले.
=================================
-----------------------------------------------
:- राज प्रसारित Blog Spot.Com Sociel Media Google Network ✍️✅🇮🇳...
Mobile +919730595775...
-----------------------------------------------
=================================
Subscribe to:
Comments (Atom)